Posts

तुमच्या शरीरातील कॅॅल्शियम कमी झालेय, तर हे घरगुती करा उपाय

Image
धावपळीच्या युगात आपण थकतो. अनेकवेळी हाडे दुखतात. थकवा जाणवतो. हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. शर्करायुक्त पदार्थांमुळे (चॉकलेट,केक,कोल्ड्रीक्स इ.). शरीरात कॅॅल्शियमची कमतरता होते. मात्र , हे कॅॅल्शियम घरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते. त्यासाठी औषधाची गरज नाही.  मुंबई :- धावपळीच्या युगात आपण थकतो. अनेकवेळी हाडे दुखतात. थकवा जाणवतो. हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. शर्करायुक्त पदार्थांमुळे (चॉकलेट, केक, कोल्ड्रिंक्स इ.) शरीरात कॅॅल्शियमची कमतरता होते. मात्र, हे कॅॅल्शियमघरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते. त्यासाठी औषधाची गरज नाही.  दूध  :- दूध कॅॅल्शियमचा सर्वात उत्तम स्त्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅॅल्शियम प्राप्त करू शकतात. दूधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅॅल्शियम जास्त फायदेशीर असते.  दही :- दहीमध्ये भरपूर प्रमाणात आढळून येते. एका बाऊल दहीमध्ये ४०० मि.ग्रॅॅ. कॅॅल्शियम असते. दुधापासून तयार इतर पदार्थ उदा. पनीर, चीज सेवन करून कॅॅल्शियम मिळते.   मसाले-तुळस :- ओव्याची फुले, दालचिनी, पुदिन...

पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्याचे घरगुती उपाय !

Image
           लाल रक्त्पेशींंप्रमाणेच पांढऱ्या रक्तपेशी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पडतात. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवून संक्रामक रोगांपासून आपला बचाव करण्याच महत्त्वाच काम या पांढऱ्या रक्तपेशी करतात.  आज या लेखात जाणून घेऊया पांढऱ्या पेशी वाढवण्याचे काही घरगुती उपाय :-           आपण आजारी पडतो, कधी आपल्यातील प्रतिकारकशक्ती खूप कमी होते. त्यावेळी डॉक्टर सांगतात की तुमच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत. मुळात चांगल्या आरोग्यासाठी पांढऱ्या पेशी संतुलित प्रमाणात असण महत्त्वाच असत. मग आपण औषधे घेतो.           काहीवेळा या पेशी काही नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करून, म्हणजे आहारात काही बदल करून वाढवता येतात. मुळात यासाठी योग्य तो आहार घेतला किंवा आपल्या घरातच उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर केला तर पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यासाठी औषधांचा मारा करण्याची वेळच येणार नाही.          डेंगू, मलेरिया या आजारात या पेशी कमी होतात. जाणून घेऊयात या पांढऱ...

उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे

Image
Onion In Summer :- उन्हाचे दिवस सुरु झाले आहेत. अशावेळी आपल्या शरीराची काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आजपासून कच्चा खांदा खाण्यास सुरुवात केली तर याचे चांगला फायदा होऊ शकतो.  Onion In Summer :- अनेकांना जेवण करताना तोंडी कच्चा कांदा खाण्याची सवय असते. तर काहींना कच्चा कांदा जेवणासोबत लागतोच. मात्र, कच्चा कांदा खावा की खाऊ नये, हे तुम्हाला माहित आहे का ? नसेल तर काहीही हरकत नाही. कच्चे कांदे हे आरोग्यासाठी चांगले असतात. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. उकाड्याने हैराण असणाऱ्यांनी कच्चा कांदा खाण्यास आजपासून सुरुवात करा. त्यामुळे उन्हाच्या दिवसात तुम्हाला याचे खूप सारे फायदे मिळतील. सध्या उन्हाळा सुरु आहे. अशा स्थितीत शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कांद्याचे सेवन केले पाहिजे. कच्चा कांदा खाल्ल्याने तुमच्या शरीराला आवश्यक असे घटक मिळतात. यंदा उन्हाळा लवकरच सुरु झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या ऋतूत तुम्ही स्वत:ची विशेष काळजी घेतली पाहिजे. मुंबईसह काही ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचे दिसून य...

सावधान ! हे पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका

Image
            आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.  मुंबई :- आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

दालचिनीचे ५ मोठे फायदे !

Image
*  दालचिनीचे चे पुढील ५ फायदे :-   दालचिनी चवीला तिखट-गोड असते. दालचिनी उष्ण, दीपन, पाचक, मुत्रल, कपनाशक, स्तंभक गुणधर्माची आहे. मनाची अस्वस्थता कमी करते. यकृताचे कार्य सुधारणा करते. स्मरणशक्ती वाढवते. दालचिनीचे उष्मांक मूल्य ३५५ आहे. 

अपचनावर खरबूज आहे गुणकारी....

Image
 भरपुर जीवनसत्त्व आणि खनिज असलेले हे फळ आरोग्याच्या दृष्टीने उत्तम            खरबूज हे फळ जगात 'मस्कमेलन' नावाने ओळखले जाते. भारत, इराण आणि आफ्रिकेत प्रामुख्याने याचे पीक घेतले जाते. पाणीदार असल्याने शरीराचे तापमान काहीसे थंड ठेवायला मदत होते. भरपूर जीवनसत्त्व आणि खनिज असलेले हे फळ आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. म्हणून उन्हाळ्यात सेवन करणे अधिक चांगले असते. याचे इतर फायदेही जाणून घेऊया... > बद्धकोष्ठतेच त्रास असलेल्यांनी आवर्जून खावे. यात भरपूर पाणी आणि पाचक फायबर असल्याने आन पचते.  > भूक लागत नसल्यास हे फळ खायला द्यावे. भूक वाढते.  > अतिसार होत असल्यास खरबुजाच्या फोडीवर काळी मिरी, आल पावडर, सैंधव मीठ, जिरा पावडर घालून खाल्ल्यास लगेच आराम पडतो.  > नियमित सेवन केल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होतो. यात भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन, फॉलिक अॅॅसिड, सी, ई, के आणि ए अशा जीवनसत्त्वांचा भरणा असल्याने त्वचा मृदू, चमकदार व्हायला मदत होते. शुष्क त्वचा, काळे डाग आदी विकारांवर गुणकारी ठरते.  > यात मोठ्या प्रमाणात पोटॅॅशियम असल्या...

सेल्फीचे दुष्परिणाम

Image
जास्त सेल्फी घेतल्याने स्त्रियांचा आनंद कमी होतो, नैराश्य वाढते, मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो कसा ते आपण पुढीलप्रमाणे पाहूया :-  फिल्टर लावून घेतला गेलेला सेल्फी फोटो वारंवार पाहिल्यानेदेखील वाढते स्वत:बद्दल नकारात्मकता              सोशल मीडियावर दिसणारे फोटो तुम्हालाही तुम्ही इतरांपेक्षा कमी सुंदर आहात, त्यांच्याइतका फिट नाही, असे वाटू लागले आहे का? असे असेल तर तुम्ही सेल्फी इफेक्टला बळी पडत आहात. सायन्स डायरेक्टरमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात आढळले की, सोशल मीडियावर सतत सुशोभित प्रतिमा पाहणे आणि त्यांची तुलना करणे याचा मूड आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. फिल्टर लावून घेतलेले स्वत:चे सेल्फी पुन्हा पुन्हा पाहिल्यानेही स्वत:ची धारणा बदलते. तुम्ही न्युनगंडाला बळी पडता. परिणामी, वाईट वाटू लागते. सोशल मीडियाचा आपल्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होत आहे. विशेषतः महिलांना याचा जास्त फटका बसतो. जामा इंटरनॅॅशनलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनात आढळले की किशोरवयीन मुलींवर मुलांपेक्षा सोशल मीडियाचा जास्त प्रभाव पडतो. नकारात्मक...